पोस्ट्स

जून, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सोयाबीन बीजप्रक्रिया माहिती? बीजप्रक्रिया म्हणजे काय

इमेज
  सोयाबीन बीजप्रक्रिया कशी करावी? बीजप्रक्रिया म्हणजे काय? नमस्कार,              मराठी शेतकरी मित्रानो आज आपण सोयाबीन पिकांची बीजप्रक्रिया कशी करावी व बीजप्रक्रिया म्हणजे काय याविषयी माहिती घेऊ। सोयाबीन हे आपल्या महाराष्ट्र मध्ये घेतले जाणारे मुख्य नगदी पीक आहे हे प्रामुख्याने खरीप हंगामात घेतले जाते। अत्यंत कमी खर्चात आणि जास्त उत्पादन देणारे पीक म्हणून याची ओळख आहे। आज च्या या स्पर्धेच्या युगात शेतीमध्ये सुद्धा स्पर्धा सुरू आहे ती म्हणजे उत्पन्न वाढीची। आपण नेहमी बघतो की शेतकऱ्यांना फार कठीण परिस्थितीशी सामना करावा लागतो अशात पीक वाढी साठी आज आधुनिक  शेती च्या माध्यमातून उत्पन्न वाढवण्याचे प्रयत्न चालू आहे।  तर बघूया काय आहे ही बीजप्रक्रिया? बीजप्रक्रिया म्हणजे पेरणीच्या आधी बियाण्यावर केलेली रासायनिक प्रक्रिया ज्यानेकरून पिकाला भविष्यात होणाऱ्या रोगांपासून सामना करण्यासाठी दिलेली ताकत। आपण बघतो बऱ्याच वेळा पेरणी केल्या नंतर आपणास दुबार पेरणी करण्याची गरज पडते त्याचे एक मूळ कारण म्हणजे बरेच शेतकरी आपल्या शेतात विना बीजप्रक्रिया करता पे...

आधुनिक शेती शाळा म्हणजे काय? आणि शेती शाळेचे फायदे?

इमेज
  आधुनिक शेती शाळा कशाला म्हणतात? आणि ती कश्या प्रकारे चालवली जाते? आजपर्यंत आपण अनेक प्रकारच्या शाळा बघाल्या आपण पण यामध्ये जावुन शिकलो पण ही शेती शाळा म्हणजे नेमकी काय संकल्पना आहे हे आज थोडक्यात बघू। आधुनिक शेती शाळा ही शेतकऱ्यांसाठी काढलेली नव्या पद्धतीची शाळा आहे ज्या मध्ये शेतकऱ्यांना शेतीविषयक माहिती देण्यात येते। आज सर्व व्यवसायातील लोक भरपूर पैसे कमावतात त्यांचे गाडी बंगले आहेत पण जगाचा पोशिंदा आजपण जिथल्या तिथं आहे। या शेतकऱ्याचे उत्पन्न कसे वाढवता येईल या विचाराने शेतीमध्ये काम करणाऱ्या अनेक सामाजिक संगठना यांनी गावागावात, खेड्यात ही शेती शाळा सुरु केली।  या शेती शाळेमध्ये प्रत्येक हंगामात अगदी सुरुवातीपासून ते शेवट पर्यंत शेतकर्यांना योग्य मार्गदर्शन केलं जातं ते पण मोफत या शेती शाळेत सुरुवातीला मातीपरिक्षन पासून बीजप्रक्रिया त्यानंतर पेरणी खते फवारण्या, व काढणी पर्यंत सर्व कामामध्ये मार्गदर्शन केले जाते ते यासाठी की याचाच उपयोग करून शेतकऱ्यांना आपले उत्पन्न वाढवण्यासाठी प्रोत्साहन मिळावे। या आधुनिक शेती शाळेचे फायदे कमी शिकणाऱ्या शेतकरी वर्गासाठी जणू वरदान ठरले आह...

How can I became engineer in marathi? Engineer कोण बनतो व कसे?

इमेज
कोण अभियंता होऊ शकतो?  आणि कोण यशस्वी अभियंता होऊ शकतो  अभियंता (अभियंता) लहानपणापासूनच 100 पैकी 60 ते 70 मुलं मोठी झाल्यावर अभियंता व्हायच्या आहेत.  म्हणून आज आपल्याला समजेल की अभियंताचे आयुष्य काय आहे आणि यशस्वी अभियंता कसे बनायचे.  अभियंता म्हणजे आपल्या सर्वांना माहित आहे की हे विज्ञानाच्या क्षेत्राचे नाव आहे.  दहावीनंतर विज्ञान शाखेत ११ वी वर्गात प्रवेश घेतल्यानंतर पीसीएम ग्रुपच्या माध्यमातून बरेच विद्यार्थी अभियांत्रिकीचे शिक्षण दर्शवित आहेत, आता हा पीसीएम गट म्हणजेच १) भौतिकशास्त्र २) रसायनशास्त्र)) गणित  हा गट घेणारे विद्यार्थी अभियांत्रिकीकडे येतात आणि पीसीबी ग्रुपचे विद्यार्थी वैद्यकीय क्षेत्रात जातात.  आता बारावीच्या परीक्षेनंतर अभियांत्रिकी विद्यार्थ्याला अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा द्यावी लागणार आहे.  ही परीक्षा ही विद्यापीठ पातळीवर घेतलेली परीक्षा आहे.  ही परीक्षा दिल्यानंतर या परीक्षेतील गुणवत्तेच्या आधारे अभियांत्रिकी क्षेत्र महाविद्यालयात विद्यार्थ्यांची निवड केली जाते.  अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा ही संपूर्ण अभियांत्रिकी...

गरीब कोण आहे? आज श्रीमंत आणि गरीब यात काय फरक आहे?

इमेज
 #श्रीमंत कोण याचा निवाडा करा ...  👇👇👇👇  अरबपती सकाळी महालात संगमरवरी डायनिंग टेबल वर बसला होता. समोर चांदीच्या थाळीत बिनमिठाची, बिन तिखटाची, बिना मसाल्याची भेंडीचीच भाजी होता आणि बिनतेलाची चपाती होती, थंडगार फ्रिजचे बिसलरी पाणी होते. सात हजार कोटिंचे घर होते, दहा नोकर होते, नाष्टा वाढत होते, छताला पंखे फिरत होते. इमारती खालुन प्रदुषणाचे धूराडे धूर ओकत होते. अशात अरबपती नाष्टा करत होता. 🌱💧🌱💧🌱💧🌱💧    इकडे शेतात दुर बांधावर शेत मजुर बसला होता ,त्यांनेही  शिदोरी सोडली होती ,त्यात तेल लावलेली चपाती होती, भेंडीचीच भाजी होती, कांदा होता, ठेसा होता, मीठ होते, तोंडी लावायला लुसलुशीत मेथीची भाजी होती, प्यायला मटक्यांतले थंडगार पाणी होते. समोर हिरवे गार शेत होते,  पिके वा-यांवर डोलत होते, थंडगार वारा होता, पक्ष्यांचा किलबिलाट होता,  तो आरामात न्याहरी करत होता.    #अरबपती_जे_खात_होता_तेच_शेत_मजूर_खात_होता.       आता सांगा....  दोघांत काय फरक होता. अरबपती पन्नास वर्षाचा होता आणि मजूरही पन्नास वर्षाचाच होता.नाष्ट्या नंत...

उद्योग महाराष्ट्राचे? नव्या तरुणांसाठी कुठे आणि कशा प्रकारच्या संधी असू शकतात?

इमेज
  उद्योग करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी महाराष्ट्रातील प्रमुख उद्योग व नवे उद्योग कोणते? अ) नवे उद्योग 1) कुकुटपालन 2)मत्स्यव्यवसाय 3)शेळीपालन 4)digital marketing 5) आधुनिक शेती...... अजून बरेच........ नवीन उद्योग करू इच्छिणाऱ्या तरुणाने उद्योग करण्या आधी कुठल्या गोष्टीवर भर द्यायला हवं "बरेच मित्र सरकारच्या धोरणांना कंटाळून शेवटी काही तरी उद्योग करू या आशेने उद्योग करण्यास प्रयत्न सुरू करतात, काही जण सुरवातीला प्रयत्न करतात पण सर्वांपेक्षा कोण चांगला उद्योजक ठरतो?  उद्योग क्षेत्रात करिअर करायचंय तर आपणास स्वतः मधील काय क्षमता आहे हे ओळखणं गरजेचे आहे म्हणजे सोप्या भाषेत सांगायचे तर काय आपण एकदम चांगल्या प्रकारे करू शकतो उदा. एखाद्या खेड्याविभागातील मुलगा लहानपणापासून गाय, म्हशी, शेती, अश्या वातावरणात वाढलेला असतो त्याला बऱ्याच प्रमाणात याची माहिती असते आता जर त्याच मुलानं आवड असेल व शेळीपालन व्यवसाय करायचा म्हटलं तर तो यामध्ये खूप समोर जाईल याचे कारण त्याला सुरुवातीपासून या मध्ये आवड तर होतीच पण माहिती होती व आज अजून आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून तो या व्यवसायात खूप काही करू शकत...